काही मनातलं..खूप दिवसानंतर..

काळाच्या ओघात आपण आपल्या कितीतरी आवडी निवडी ,छंद मागे सोडून जातो ना....
इच्छा असूनही वेळ मिळत नाही किंवा तशी अनुकूल परिस्थिती नसते....
मनाला कळत असत की आपण खूप बदलत चाललो आहे..पण कसंय ना.... कितीही आतून मागे सुटून जाणाऱ्या गोष्टींचे वाइट वाटले तरीही,
नियतीने ठरवलेल्याच गोष्ठी आपल्या आयुष्यात घडत असतात हे मनाला पटवून घ्यावं लागतं !!
Be positive असे वारंवार सांगावं लागत!!
Facebook @सोनाली कुलकर्णी 

सोनाली कुलकर्णी - शब्द माझ्या अंतरीचे

0 comments: