नात्याचे सत्य....

नात्यात एकमेकांना वेळ देणं खूप महत्त्वाचे असते....
वेळेअभावी नात्यात पोकळी निर्माण होते... 
आणि नात नावापुरत राहत आणि शेवटी नात तुटत.
नात तुटण्याचा आवाज येत नाही....पण 
मनाच्या वेदना असह्य असतात ज्या कुणाला सांगता आणि दाखवता नाहीत येत.
@SpandanKavitaa

#म
#मराठी #मनातलं #Marathi

0 comments: